नितेश राणे यांना कायमचं निलंबीत करा.. शिवसेना आमदार भास्कर जाधवांचा हल्लाबोल

मुंबई  – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर शाब्दीक टिपण्णी केल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांचं कायमचं निलंबन करावं, अशी मागणी

Read more

भाजपच्या ‘भाऊं-दादां’कडून अपयशाची कबुली, संजोग वाघेरे यांचा घणाघाती आरोप

वीस वर्षे आमदार असताना प्राधिकरणबाधितांंचा प्रश्न जैसे थे ठेवला टक्केवारीसाठी कर्मचा-यांची धन्वंतरी योजना बंद करणा-यांची पत्रकबाजी पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिका

Read more

भाजपने मतदारांचा विश्वासघात केला आहे – सचिन अहिर

मुंबई प्रमाणे पिंपरी चिंचवडचा विकास करणार पिंपरी (प्रतिनिधी) – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांनी 2017 साली मोठ्या विश्वासाने भाजपला

Read more

ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्यास भाजप जबाबदार – संजोग वाघेरे‌ पाटील

पिंपरी (प्रतिनिधी) – स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी ओबीसी समाजाला दिलेले राजकीय आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे.  केंद्र सरकारने

Read more

ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवणे हे आघाडी सरकारचे षडयंत्र – सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

पिंपरी (प्रतिनिधी) – राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी मुद्दामहुन इम्पिरिकल डाटा मे. सर्वोच्च न्यायालयाला दिलेला

Read more

संविधान पायदळी तुडवणा-यांनी संविधान दिन साजरा करण्याचं नाटक करू नये – खासदार संजय राऊत

मुंबई – देशामध्ये संविधान पायदळी तुडवलं जातं. संविधानाचं राज्य या देशात राहिलेलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम चाललं आहे. राज्य घटना,

Read more

जालना सहकारी साखर कारखान्यात रुपाली पाटील यांची भागीदारी, विश्वास नांगरे पाटील अडचणीत

पिंपरी | महाईन्यूज भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पिंपरीत एका नवीन घोटाळ्याचा बॉम्ब फोडला आहे. जालना सहकारी साखर कारखाना म्हणजेच

Read more

‘हिवाळी अधिवेशनात बड्या लोकांची नावे समोर येणार’, नवाब मलिक यांचा भाजपला इशारा

मुंबई – मंत्री नवाब मलिक यांनी आता भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असून अनेक बड्या लोकांची

Read more

वानखडेंची वर्षभरात नोकरी जाईल, तुरुंगवास निश्चित; मंत्री नवाब मलिकांचे आव्हान

मुंबई – एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखडे यांची बोगसगिरी चव्हाट्यावर आणण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिला

Read more

‘अच्छे दिन आनेवाले है’, म्हणून मोदी सरकारने जनतेला विश्वासानं फसवलं – अजित पवार

पुणे – “अच्छे दिन आनेवाले है, म्हणून लोकांनी मोदी सरकारला निवडून दिले. मात्र, करोनामुळे जनता त्रासली आहे. केंद्र सरकारने त्यात

Read more