कॉमेडियन स्टार राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक, मोदींनी फोन करुन केली विचारपूस

मुंबई – कॉमेडियन स्टार राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या दोन दिवसानंतरही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र

Read more

बिहारमध्ये महागठबंधनची सत्ता, नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई – महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून येथे नितीशकुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

Read more

भाजपा त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांनाच संपवतो, शरद पवार यांचा खळबळजनक आरोप

मुंबई – देशात सध्या राजकीय उलथापालथ होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपा

Read more

ज्यांना मंत्रीमंडळाबाहेर ठेवले त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला, जयंत पाटील यांची कोपरखळी

मुंबई – शिंदे यांच्यासोबत जे ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे होते. जे आधीच मंत्री होते, त्यांना चांगले खाते

Read more

मंत्रिमंडळातील सर्व चेहरे भ्रष्टाचारी व माथी अनियमित कामांचा शिक्का असणारे – राष्ट्रवादी

मुंबई – अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आज 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून

Read more

शिंदे-फडणवीस सरकारमधील 18 आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 जूनला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आणि आज (दि.9) म्हणजेच तब्बल 39

Read more

‘ज्यांना ओवाळून टाकलं त्यांनाच घेतलं’… म्हणत मनसेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जबरदस्त टिका

मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरेंनी ज्याला ९ वर्ष संधी दिली. जिल्हाध्यक्ष म्हणून कामाची छाप पाडू शकले नाहीत. ज्यांना ओवाळून टाकलं

Read more

2024 च्या अखेरपर्यंत देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्यावर येईल – नितीन गडकरी

मुंबई – भारतात दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी

Read more

खूशखबर : शेतक-यांना मिळणार सरकट 50 हजारांचे अनुदान, प्रति युनिट 1 रुपयांची वीज सवलत

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट ५० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे.

Read more

भालाफेकपट्टू नीरज चोप्रा राष्ट्रकूल स्पर्धेतून बाहेर, भारताला मोठा धक्का

मुंबई – 28 जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. याच्या दोन दिवसांपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन

Read more